आज सिलिंडर मिळाला नाही, तर त्यांच्या घरची चूल पेटणार नाही

मंगेश तावडे : पालघर पालघर शहरात आज सकाळचे दृश्य मनाला चटका देणारे होते. शहरातील एका गॅस एजन्सीसमोर शेकडो गरीब मजूर,…

बिरवाडीच्या रुद्र किणीचा देशात तृतीय क्रमांक; राष्ट्रीय रिले स्पर्धेत महाराष्ट्राचा तिरंगा उंचावला, बिरवाडी गावातून उगवलेला एक तेजस्वी तारा चमकला 

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा  पालघर तालुक्यातील छोट्याशा बिरवाडी गावातून उगवलेला एक तेजस्वी तारा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशात झळकताना दिसत आहे. कु.…

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,  दि. ३१ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील…

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसमवेत भेट

नवी दिल्ली दि. 27-  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती  सी.…

बनावट कॉल सेंटरवर पालघर पोलिसांचा धडक कारवाईत पर्दाफाश

परदेशी नागरिकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद, ५ आरोपी अटकेत पालघर : मंगेश तावडे पालघर पोलीस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर फसवणुकीचा…

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना

‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार‘ जाहीर नवी दिल्ली, 23 :आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या…

कोणत्याही स्पर्धेमधील सहभाग महत्वाचा

पालघर : प्रतिनिधीस्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना सामना करण्याची क्षमता निर्माण होते. आलेल्या प्रसंगाला धिराने सामोरे जाण्याची धारिष्ट्य निर्माण होते.…

Call Now Button